राष्ट्रीय पुरस्कारांवर छाप सोडल्यानंतर आता सायकल आणि दशक्रिया कान्स चित्रपट महोत्सव गाजवण्यास सज्ज झाले आहे. कान्स चित्रपट महोत्सवासाठी सायकल, टेक केअर गुड नाईट आणि दशक्रिया या चित्रपटांची निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.  १७ मे ते २८ मे २०१७ या कालावधीत होणाऱ्या कान्स फिल्म फेस्टीवल, फिल्म मार्केट २०१७ साठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

कान्स साठी पाठवावयाच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी गठीत समिती सदस्यांनी १६ चित्रपटांमधून ३ चित्रपटांची निवड केली आहे.  निवड करण्यात आलेले तीन चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत सायकल, टेक केअर गुड नाईट, दशक्रिया याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केली. कान्स साठी निवड करण्यात आलेले ३ चित्रपटांचे प्रत्येकी ३ प्रतिनिधी असे एकूण ६ प्रतिनिधी महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत. नुकताच ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये दशक्रियाला उत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार दिला आहे.

Nashik Saraf Association and Police discussed installing high qualitycctv cameras to prevent thefts
दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना, सराफ व्यावसायिक-पोलीस आयुक्त बैठक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Day one glitches in Mantralaya facial recognition system
मंत्रालय प्रवेशाचा बट्ट्याबोळ; ‘चेहरा पडताळणी’साठी करण्यात आलेल्या अट्टहासाने कर्मचारी हैराण
pune Due to rising GBS cases municipal corporation sent water samples from 23 locations for testing
पिंपरीत १३ ठिकाणचे पाणी दूषित; जलशुद्धीकरण केंद्रात कशी होते पाण्यावर प्रक्रिया?
China obstacle to becoming the world manufacturing hub
जगाचे उत्पादन केंद्र बनण्यात चीनचा अडसर
कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी; आयोगाला महिन्याची मुदत
Health Minister Prakash Abitkar announces separate health policy for the Maharashtra state
राज्यात प्रथमच स्वतंत्र आरोग्य धोरण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घोषणा
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
Story img Loader