Page 12 of

कांदा महाबँक योजनेला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी कांद्यावर विकिकरण (रेडिएशन) प्रक्रिया करून शीतगृहात साठवणूक…

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात २७ जणांचा मृत्यू झाला होता.

जत तालुक्यात एका आश्रमशाळेतील अल्पवयीन पाच मुलींवर मुख्याध्यापकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

हे मंदीर भविष्यात प्रति तुळजापुर मंदीर म्हणून उद्यास येईल आणि सर्वसामान्यांचे श्रद्धास्थान बनेल, असेही ते म्हणाले.

रिक्षाने प्रवास करताना दहिसर येथील नितीन शिळीमकर (५३) त्यांच्याकडील १२ तोळे साेने असलेली बॅग रिक्षामध्येच विसरले. त्यासांदर्भात त्यांनी दहिसर पोलीस…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थकबाकी वसुलीसाठी मांडलेली नवीन योजना थकबाकीदार शेतकऱ्यांनी अमान्य केली.

या प्रकरणी महापालिकेच्या वतीने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पर्यावरणप्रेमींनी हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप केला…

कैलास मानसरोवर यात्रा पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

यामुळे स्थानिक शिक्षण संस्था आणि भावी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

महापालिकेद्वारे ७४ खेळाडूंना ५७ लक्ष ८९ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले.

मधुकर झेंडे (८८) यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांबरोबर ग्रामीण भागातील अंगणवाडी तसेच सर्व माध्यमांच्या शाळांचे शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ‘जिओ टॅगिंग’ करण्यात येणार आहे.