Page 45 of आम आदमी पार्टी News

पंजाब निवडणुकीत AAP च्या विजयासाठी चाणक्य ठरलेल्या संदीप पाठक यांना राज्यसभेची उमेदवारी!

उमेदवार निवडीपासून ते जाहीरनामा तयार करण्यापर्यंत संदीप पाठक यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जातं ; जाणून घ्या त्यांच्याविषयी सविस्तर माहिती

ARVIND KEJRIWAL AND BHAGWANT MANN
“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन

सर्वांना एकजुटीने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले.

arvind kejriwal on bhagwant mann announcement
“कुणी तुमच्याकडे लाच मागितली, तर नाही म्हणू नका, तर…”, अरविंद केजरीवालांचं पंजाबच्या जनतेला आवाहन!

अरविंद केजरीवाल म्हणतात, “मी जेव्हा दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केलं होतं, तेव्हा…”

bhagwant mann
“पंजाबच्या इतिहासात कुणी घेतला नाही असा निर्णय आज…”, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या पोस्टवरून तर्क-वितर्कांना उधाण!

भगवंत मान पोस्टमध्ये म्हणतात, “पंजाबच्या इतिहासात कधीच कुणी असा निर्णय घेतलेला नसेल!”

navjot singh siddhu targets congress
नवजोतसिंग सिद्धूंचा काँग्रेसला घरचा आहेर; ‘आप’चं कौतुक करताना म्हणाले, “पंजाबमध्ये माफियाविरोधी पर्व…!”

सिद्धू म्हणतात, “मान यांच्यावर प्रचंड अपेक्षांचा डोंगर आहे, ते पंजाबला पुन्हा चांगले दिवस दाखवतील ही आशा आहे”

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचा ‘आप’च्या निर्णयावर अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

दिल्ली नंतर पंजबामध्ये सत्ता मिळवल्यावर आता ‘आप’ने आपला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे.

labh singh ugoke mother baldev kaur
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पराभूत करणाऱ्या आपच्या आमदाराची आई अजूनही सफाईकामच करते; कारण विचारताच म्हणाली…!

लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला.

Punjab Police
CM होण्याआधीच भगवंत मान यांचा १२२ माजी आमदार, मंत्र्यांना दणका; VIP कल्चर संपवण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

१६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय.

Modi Kejriwal
Punjab Election: भाजपाच्या विजयी भाषणानंतर मोदींचं ‘आप’साठी ट्विट; १४ तासांनंतर केजरीवालांनी दिला रिप्लाय

चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या.