Page 4 of अग्निपथ योजना News

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार, संपूर्ण देशाचं लक्ष

प्रत्येक बॅचमधील २५ टक्के अग्निवीरांची सैन्यदलात निवड केली जाणार आहे. त्यामुळे इतर ७५ टक्के अग्निवीरांचं काय? असा प्रश्न विचारला जात…

अग्निपथ योजना मागे घेण्यात यावी या मगाणीसाठी आणि राहुल गांधीवर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसकडून जंतरमंतरवर सत्याग्रह करण्यात येत आहे.

अग्निवीरांच्या सहाय्याने लष्कराचा ताबा घेण्याचा प्रयत्न; कुमारस्वामींचा गंभीर आरोप

अग्निपथ योजनेवरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी मोबाइल-इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली आहे

केंद्र सरकारने सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध अद्यापही कायम आहे

या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

बिहारसोबत उत्तर प्रदेश, पंजाब हरियाणा पोलीस यंत्रणेलाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान मोदींनी अप्रत्यक्षपणे या विषयावर भाष्य केलं

‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आनंद महिंद्रांनी दु:ख व्यक्त केले आहे

रेल्वे ट्रेनच्या एका बोगीची किंमत सुमारे २ कोटी असून २५ बोगींचे नुकसान करण्यात आले आहे

अग्नीवीर हा प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. कारण सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात, असं आव्हाड म्हणाले आहेत.