भाजपाच्या के. अण्णामलाई यांच्या आक्रमक भूमिकांमुळे पक्षाला तमिळनाडूमध्ये तितकं राजकीय यश मिळालेलं नाही. मात्र, त्यांच्यामुळे पक्षाला पारदर्शकता आणि दृश्यमानता मिळाली…
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर AIADMK पक्षात दोन गट पडले होते. पक्षावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी मद्रास उच्च न्यायालयात…