Page 17 of वायू प्रदूषण News

आधीच उल्हास असलेल्या पुणे, मुंबई आदी शहरांतील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे, इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे.

सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना कंपन्यांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र होते.

राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत…

एके काळी गजबजलेलं आणि श्रीमंत शहर आज जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची वेळ का आली आहे?

या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

राज्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहात असून मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले आहे.

पुणे शहरात इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.

देशभरातील हवेतील प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असणारी १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कृतिशील पावले उचलून महाराष्ट्र इतर…

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

जागतिक स्तरावर, भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे.

जगभरातील प्रदूषणाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे

जगातील थोडेथोडके नव्हे तर ९९ टक्के नागरिक श्वासावाटे दूषित हवा शरीरात घेत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.