Air-pollution-1
फटाक्यांमुळे मुंबईची हवा बिघडली; दिल्लीप्रमाणे बिकट स्थिती; पुण्यातही परिस्थिती वाईट, सर्दी-खोकल्याला निमंत्रण

दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला…

Pollution Kills Nearly 24 Lakh People In India In A Year The Lancet Planetary Health journal Report
अन्वयार्थ : का शहरांचा श्वास कोंडला..

आधीच उल्हास असलेल्या पुणे, मुंबई आदी शहरांतील हवेचे प्रदूषण दिवाळीतील फटाक्यांमुळे चिंताजनक वाटावे, इतक्या गंभीर पातळीला जाऊ लागले आहे.

vishesh lekh1 pollution
अंबरनाथः प्रदुषणकारी कंपन्यांवर कठोर कारवाईची शक्यता; वायू प्रदुषणाच्या तक्रारींनंतर प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या हालचाली

सातत्याने होणाऱ्या वायू गळतीमुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असताना कंपन्यांवर मात्र कारवाई होत नसल्याचे चित्र होते.

pv pune city pollution
मुंबई-पुण्यासह राजधानी दिल्लीत प्रदूषण कमी; पावसाळी स्थितीत हवेची गुणवत्ता उत्तम

राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत…

jnpt port nhava sheva flyover bad condition potholes problem peoples uran navi mumbai
जेएनपीटी बंदरातील उड्डाणपूलावरून धुरळायुक्त प्रवास

या पुलावरील डांबर या पूर्वीच उखडल्याने पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे उड्डाणपूलावरून प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.

vishesh lekh1 pollution
वाढत्या उद्योगांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाचा राज्यावर ताण; अतिसूक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण वाढले

राज्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहात असून मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले आहे.

Pollution Kills Nearly 24 Lakh People In India In A Year The Lancet Planetary Health journal Report
राज्यातील १९ शहरांतील हवा धोक्यात; प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असल्याचे उघड

देशभरातील हवेतील प्रदूषण विहित पातळीपेक्षा अधिक असणारी १९ शहरे महाराष्ट्रात आहेत. हवा गुणवत्ता व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कृतिशील पावले उचलून महाराष्ट्र इतर…

food
हरितगृह वायू उत्सर्जनास अन्नाची वाहतूकही जबाबदार ; सिडनी विद्यापीठातील संशोधन

पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते.

Air pollution kills
18 Photos
धक्कादायक अहवाल! प्रदूषणामुळे दगावलेल्या भारतीयांची संख्या पाहिली का? वायू प्रदूषणाने सर्वाधिक बळी जाणाऱ्या देशांत भारत पहिला

गावखेड्यांमध्येही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या