एकीकडे अतिवृष्टीमुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मदतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे हवालदिल शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलताना…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.