भारतीय व्यंगचित्रकारांचे पितामह म्हणजे शंकर पिल्ले ज्यांना आपण ‘शंकर्स वीकली’वाले शंकर म्हणून ओळखतो त्यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात व्यंगचित्र काढायला सुरुवात केली…
मंगलाबाई थम्पुरत्ति, सुनयनी देवी, अँजेला त्रिन्दाद आणि अंबिका धुरंधर या चौघीजणी ‘कुणाच्यातरी कोणीतरी’ होत्या म्हणूनच त्यांची नोंद कलेच्या इतिहासानं घेतली…
उडुपीजवळच्या या गावातील सुप्रसिध्द ‘धर्म-कला-साहित्य’ महोत्सवाचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी श्री. विक्रमार्जुन हेग्गडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडीला राजवाड्यात येऊन त्यांना आमंत्रित केले…
सिमल्याला शेरगिल कुटुंबाचं पूर्वापार घर होतं, आसपासच्या पहाडी, कांग्रा लघुचित्रशैलींची चित्रं त्यामुळे पाहाण्यात आली होती. मात्र खरा फरक पडला अजिंठ्याला…
कलेचे आणि कलासमीक्षेचेही अभ्यासक्रम वाढले, शिष्यवृत्त्या अथवा परदेशी शिकण्याच्या संधींची उपलब्धता वाढली, हेही कलाबाजार वाढण्याला अप्रत्यक्षपणे मदत करत असतं.