Page 16 of आसाम News
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/12/lp5621.jpg?w=300)
आसाम आणि मेघालय या दोन्ही राज्यांना जसा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे तसाच पौराणिक कथांचा, स्थापत्यकलेचा वारसादेखील आहे.
नागाव जिल्ह्यात उलुनानी येथे बस दरीत कोसळून पाच महिलांसह नऊ जण ठार तर २४ जण जखमी झाले. ही बस लखीमपूर…
आसाममधील नागाव येथे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊजण ठार झाले असून, २४ जण जखमी झाले आहेत.
बोडो वस्तीच्या जिल्हय़ामध्ये विकासासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत बोडोलॅण्ड पीपल्स फ्रँट(बीपीएफ)ने काँग्रेससोबत आसाममध्ये २००१ सालापासून असलेली आघाडी गुरुवारी संपुष्टात…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/assam-m1.jpg?w=310&h=174&crop=1)
एनडीएफबी (एस) या बंडखोर गटाने केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ नागाव जिल्हय़ात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/05/dv0641.jpg?w=310&h=174&crop=1)
आसामधील दोन वेगवेगळ्या गावांत बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात दहा नागरिक ठार झाले आहेत. कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातील दोन गावांमध्ये ही…
लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला गोवा आणि आसाम राज्यातील मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होणार आहे. गोवा, आसाम, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांमधील सात मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत…
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/03/rahul-gandhi-kiss2.jpg?w=300)
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा चुंबन घेणे महिलेच्या जिवावर बेतले आहे.
आसाममधील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी जमीन करार करून देण्याच्या मागणीसाठी शेतक ऱ्यांच्या संघटनेतील एका सदस्याने आत्मदहन केले.
बांगलादेशातून स्थलांतर करून आलेल्या आणि निर्वासितांच्या छावणीतील हिंदू बांधवांना देशात आसरा देणे आपले कर्तव्य असल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी…
आसाम राज्याच्या १५ जिल्ह्य़ांत फैलावलेल्या तब्बल ८० हजार हेक्टर भूखंड आजूबाजूच्या सहा राज्यांनी बळकावल्याची माहिती राज्य सरकारतर्फे गुरुवारी विधानसभेत देण्यात…