Page 6 of आसाम News
प्रशांत किशोर म्हणाले, “असं अजिबात म्हणू नका की भाजपा कधीच दबावाखाली नव्हती. पहिल्या दिवसापासून…!”
रूढींवर मात करून पशुसंवर्धन आणि पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण करण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून पार्वती बरुआ यांना…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त या वाघाचे फोटो शेअर केला होता.
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अटक करू, अशी घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी केली होती. यावर…
‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् हिंमता बिस्व सरमांमध्ये खडाजंगी सुरू आहे.
जमावाला चिथावणी दिल्याबद्दल राहुल गांधींसह काही काँग्रेस नेत्यांवर गुवाहाटी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बुधवारी राहुल यांनी येथील भाजप…
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि राहुल गांधी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. मात्र, या दोघांमधील हा वाद काही नवा…
आसामच्या नागाव जिल्ह्यात स्थित, बाटाद्राव थान हे आसाममधील वैष्णव धर्मासाठी सर्वात पवित्र ठिकाणांपैकी एक आहे.
‘भारत जोडो न्याय यात्रे’नं आसाममध्ये प्रवेश केल्यापासून राहुल गांधी अन् मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.
आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह आणि काँग्रेसचे नेते जाकीर हुसैन सिकदर हे दोघे पोलिसांशी झालेल्या संघर्षात जखमी झाले.
राहुल गांधींचा ताफा नागाव येथे पोलिसांकडून रोखण्यात आला. यानंतर राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसह धरणं आंदोलन केलं.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या सोहळ्याला अनुपस्थित आहेत. याचे कारण राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने काढलेली ‘भारत जोडो न्याय…