Associate Sponsors
SBI

Page 7 of आसाम News

Congress MP Rahul Gandhi
“आता मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा हे ही मोदी ठरवणार का?”, राहुल गांधींचा संतप्त सवाल

आसाम येथील मंदिरात जाण्यापासून राहुल गांधी यांना अडवण्यात आलं आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांना काही प्रश्न विचारले आहेत.

Rahul Gandhi Yatra Attacked By BJP
“मी बसमधून उतरलो अन् त्यांनी…”, राहुल गांधींनी सांगितलं भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यावेळी काय घडलं?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरूवात केली.…

Rahul Gandhi Assam Bharat Jodo Yatra INC
VIDEO : भाजपा कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधी थेट विरोधकांसमोर उभे ठाकले अन्…, ‘त्या’ कृतीनं वेधलं सर्वांचं लक्ष

‘भारत जोडो न्याय यात्रे’वर हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचे झेंडे होते. त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी…

Himanta Biswa Sarmas Most Corrupt In India Rahul Gandhi
“आसामचे सरकार अन् मुख्यमंत्री देशात सर्वात भ्रष्ट”, राहुल गांधींची टीका; हिंमत बिस्व सरमा प्रत्युत्तर देत म्हणाले…

आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील हॅलोटिंग येथे राहुल गांधींनी जनतेला संबोधित केलं आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra in Assam
राहुल गांधींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सोडून महिलांची धावाधाव; भारत जोडो न्याय यात्रेचे आसाममध्ये स्वागत

गुरुवारी (दि. १८ जानेवारी) आसाममधील भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाली. २५ जानेवारीपर्यंत १७ जिल्ह्यांमधील ८३३ किमी अंतर ही यात्रा…

12 killed in bus truck collision in assam pm modi announces ex gratia
आसाममध्ये बस-ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू; अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून मदत जाहीर

राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर…

Home Minister Amit Shah and Minister Himanta Biswa Sarma
अग्रलेख: रस्म-ए-‘उल्फा’त..

वर्ष संपता संपता गृहमंत्री अमित शहा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्या उपस्थितीत ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा)…

united liberation front of assam peace aggrement amit shah
आसाममधील दहशतवाद संपुष्टात; केंद्र, राज्य सराकर आणि अतिरेकी संघटना ULFA मध्ये शांतता करार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर या दिवसाला आसामच्या इतिहासातील सुवर्ण दिवस असल्याचे म्हटले.

himanta biswa sarma
“शुद्रांनी ब्राह्मणांची…”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून वादग्रस्त पोस्ट डिलीट; म्हणाले, जातीविरहीत…

भाजपा नेते आणि आसामचे मुख्यमंत्री यांनी वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. वाद उद्भवल्यानंतर सदर पोस्ट…

hemant biswa sharma
आसाम सरकारने मदरशांची नावे बदलण्याचा निर्णय का घेतला? विरोधकांकडून टीका का केली जातेय?

मे २०२२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात बोलतानाही सर्मा यांनी मदरशांवर भाष्य केले होते.

ram mandir temple
“तेलंगणात भाजपाचं सरकार आल्यास सगळ्यांना रामलल्लाचं दर्शन घडवणार”, आणखी एका भाजपा नेत्याचं वक्तव्य

अमित शाह यांच्या नंतर आता भाजपाच्या आणखी एका नेत्याने तसंच वक्तव्य केलं आहे.

Himanta Biswa Sarma Team India
“…म्हणून भारत वर्ल्डकप फायनल हरला”, इंदिरा गांधींचा उल्लेख करत आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

भारताच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाबाबत आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिंमता बिस्व सर्मा यांनी एक हास्यास्पद वक्तव्य केलं आहे.