नैर्ऋत्येकडील राज्यांतील राजकीय ज्वालामुखी गेल्या कैक वर्षांत शांत झाले नसून, त्यातील लाव्हा अधूनमधून उफाळत असतो हेच परवा आसाममधील आदिवासींच्या हत्याकांडाने…
आसाम राज्यात मंगळवारी बोडो अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ नागरिक ठार झाल्याचे समजत आहे. मंगळवारी संध्याकाळपासून बोडो अतिरेक्यांनी हत्येच्या या…
बोडो वस्तीच्या जिल्हय़ामध्ये विकासासाठी सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत बोडोलॅण्ड पीपल्स फ्रँट(बीपीएफ)ने काँग्रेससोबत आसाममध्ये २००१ सालापासून असलेली आघाडी गुरुवारी संपुष्टात…