Page 3 of अटलबिहारी वाजपेयी News

atal bihari vajpayee lalkrishna advani on babri demolition
“६ तारखेला अयोध्येत जे घडलं ते…”, अटल बिहारी वाजपेयी तेव्हा काय म्हणाले होते? राऊतांनी ट्वीट केला Video!

बाळासाहेब ठाकरे तेव्हा मुलाखतीत म्हणाले होते, “ती अभिमानाची बाब आहेच. यात कोणतीही शरमेची बाब नाहीये. पण आम्ही बाबरी मशीद पाडलेली…

ATAL; BIHARI VAJPAYEE
अणूचाचणी ते भारत-पाकिस्तान संबंध, अटलबिहारी वाजपेयी यांची अशी कामे, ज्यामुळे भारताला मिळाली नवी उंची!

अटलबिहारी वाजपेयी हे पूर्ण पाच वर्षे पंतप्रधानपदी असणारे देशाचे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत.

Devednra Fadnavis Speech in Faltan
“तुमच्या छातीवर चढून…”, राम मंदिरप्रकरणी वाजपेयींना खिजवणाऱ्या काँग्रेसवर देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राम मंदिरप्रकरणी काँग्रेसने अटलबिहारी वाजपेयी यांना खिजवलं होतं. ती आठवण शेअर करून देवेंद्र फडणवीसांना काँग्रेसवर टीका केली आहे.

atal-bihari-vajpayee-swearing-in
अटलबिहारी वाजपेयींनी भाजपाला सत्तेत आणण्यासाठी नेमकं काय केलं?

भाजपाचा जनसंघ ते मोदी युगापर्यंतचा प्रवास जवाहरलाल नेहरूंनी ठामपणे मांडलेली धर्मनिरपेक्षतेची भाषा बोलू शकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी या नेत्याशिवाय होऊ शकला…

atal bihari vajpayee government collapse by one vote marathi
१९९९ चा सत्तासंघर्ष: वाजपेयींचं सरकार एका मतानं कुणामुळे पडलं? शरद पवार, गिरधर गमांग की मायावती? प्रीमियम स्टोरी

१९९६ ते १९९९ या चार वर्षांत देशानं तीन निवडणुका, पाच पंतप्रधान व किमान डझनभर पक्षांच्या युतींची सरकारं अनुभवली! काय घडत…

Pankaj Tripathi ate khichdi for 60 days
पंकज त्रिपाठींनी ‘अटल’ चित्रपटाचे शुटिंग करताना दोन महिने खाल्ला फक्त ‘हा’ पदार्थ; म्हणाले, “मेंदू आणि शरीर यांच्यात…”

जेवणाच्या बाबतीत पंकज त्रिपाठींनी दिला कलाकारांना मोलाचा सल्ला, म्हणाले, “तुम्हाला माहीत नसतं की…”

Indira Gandhi Death Anniversary Marathi News
Indira Gandhi:इंदिरा गांधी गुंगी गुडिया ते दुर्गा: अटलजी खरंच म्हणाले होते का दुर्गा? नेमका वाद काय आहे?

Indira Gandhi Death Anniversary इंदिरा गांधींना मुळीच आत्मविश्वास नव्हता. संसद सदस्य म्हणून त्या अकार्यक्षम होत्या. त्या आपलं भाषण लिहून काढीत…

Rajnath Singh BJP India Shining
राजनाथ सिंह म्हणाले, ‘इंडिया’ नाव भयानक; ‘इंडिया शायनिंग’चा भाजपाने धसका का घेतला?

२००४ साली वाजपेयी सरकारने सहा महिन्यांआधीच लोकसभेच्या निवडणुकीच्या घेतल्या. जगाच्या पाठीवर भारत उच्चस्थानी पोहोचला असल्याचे चित्र प्रचारातून रंगविण्यात आले. मात्र…