२००४ साली वाजपेयी सरकारने सहा महिन्यांआधीच लोकसभेच्या निवडणुकीच्या घेतल्या. जगाच्या पाठीवर भारत उच्चस्थानी पोहोचला असल्याचे चित्र प्रचारातून रंगविण्यात आले. मात्र…
BBC IT Raid: बीबीसीवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडल्यानंतर माध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. अशाच प्रकारची कारवाई २००१ साली आउटलूकवर…