औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
जालना जिल्ह्यातील पाटोदा साठवण तलावासाठीच्या भूसंपादनाच्या यादीत १५० बनावट लाभार्थ्यांची नावे असल्यासंदर्भाने दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल…
Samruddhi Mahamarg Features: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात अनेक पायाभूत सुविधांचा समावेश…
Aurangzeb Tomb News : खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुघलांच्या कथित वारसाने संयुक्त राष्ट्रसंघाकडे पत्राद्वारे केली…