औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
नवी मोठी गुंतवणूक हवी असल्यास डीएमआयसीमध्ये नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणुकीचा वेग कमालीचा वाढल्याचा दावा…
देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या…