Page 5 of औरंगाबाद (Aurangabad) News
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोषाच्या केंद्रस्थानी पाणीप्रश्न राहावा, अशी रणनीती आता उद्धव ठाकरे गटाच्यावतीने आखली जात आहे.
बुलढाण्याहून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने छत्रपती संभाजीनगरमधील जांबरगाव टोल नाक्याजवळ रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली.
राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Marathi News Today : राजकीय, क्राइम आणि राज्यातील प्रत्येक घडामोड जाणून घ्या…
मनोज जरांगे पाटील यांना नेमक्या किती किडन्या आहेत? यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. यावर स्वत: जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मालेगाव तालुक्यातील काटेपुर्णा नदीवरील पुलावरून होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, मालवाहतूक गाड्यांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहणार…
एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमधील आदर्श पतसंस्थेच्या खातेधारकांनी मोर्चा मोठा मोर्चा काढला होता.
परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या नामांतराची कार्यवाही शनिवारी पूर्ण झाली असल्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे.
जालन्यातील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन ते चार ठिकाणी दगडफेक झाली आणि बस फोडण्यात आल्या.
भाजपा आमदार आणि माजी उपसरपंचामध्ये भर कार्यक्रमात जोरदार बाचाबाची झाली आहे. घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.