सुमारे ५,००० वर्षांचा आयुर्वेदाचा संपन्न वारसा पाहता, भारताने आयुर्वेद व पोषणपूरक नैसर्गिक उत्पादनांच्या क्षेत्रात जागतिक अग्रणी बनण्याच्या महत्वाकांक्षेने वाटचाल सुरू…
माणसाच्या रोजच्या राहणीमानात, खाण्यापिण्यात, कामधंद्यात कमी-जास्त अडीअडचणी आल्या, की मानवाला काही विकार होतात. अशा वेळेस नेहमीच्या पाण्यावर वेगवेगळे संस्कार करून…