भारत पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळांवर तब्बल १५ लाख सायबर…
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी पात्रात मातीचा भराव टाकल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी आणि समाजसेवी संस्थांच्या सदस्यांनी नुकताच समोर आणला.
उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याच्या निमित्ताने सक्रीय झालेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आता उल्हास आणि वालधुनी नदीच्या पात्रात मिसळणाऱ्या सांडपाण्याची तपासणी…