‘राज’आदेशानंतर राज्यभरात सुरू असलेली ‘टोल’फोडीचे प्रकरण आजही (मंगळवार) सुरूच आहे. मुंबईतील महत्वाच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवरील टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे.…
पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आखण्यात आलेल्या वांद्रे-वर्सोवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण खात्याने…