Page 2 of भगवद्गीता News

देहत्याग कधी होणार हे ठाऊक नसणं हेच जीवनाचं रहस्य. देहत्यागाच्या वेळी चांगली भावना, चांगला संस्कार बरोबर असावा हे म्हणणं सोपं,…

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते.

या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा…
भगवंत अर्जुनाला ‘तू लढ’ असं सांगण्याऐवजी ‘तू योगी हो’ असं का सांगतायत् असं आपल्याला वाटेल. परंतु हाती घेतलेल्या कार्यात, एकाग्रता,…

गीतेत कर्म हे स्वधर्माचरण या अर्थाने अभिप्रेत आहे. कर्मयोगाच्या मार्गाने जाऊन अंत:करण शुद्ध झालेला मानव आपोआप आपल्या आत्म्याचं ज्ञान करून…
परमात्मा म्हणजे ज्ञान, पूर्णत्व व अखंड एकत्व! परमात्म्यास काहीच मिळवायचे नाही तरी तो कर्म करीतच असतो. परमात्म्याचे कर्म म्हणजेच निष्काम…

प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळे घडतं तेव्हा अनावश्यक गोष्टींविषयीचं आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकायला हवेत. मनाला व…

गीता ही आयुष्यात वरची पातळी गाठण्याची पायरी आहे. आत्मपरीक्षण, संयम, ध्यान आणि अर्थातच दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते…