in the environment of noisy tv debates A new definition of 'Yatra'.
संतप्त सूत्रधारांच्या काळात नव्या परिभाषेची ‘यात्रा’…

चित्रवाणी वाहिन्यांवरल्या संतप्त चर्चा तावातावाने सुरूच राहोत… तीन हजार किलोमीटरची ‘भारत जोडो यात्रा’ त्या पलीकडचा परिणाम नक्कीच साधते आहे आणि…

bharat jodo yatra will travel for 16 days from nanded to jalgaon in maharashtra
‘भारत जोडो यात्रा’ विदर्भात काँग्रेसला उभारी देणार? ; नांदेड ते जळगाव प्रवास ; १६ दिवस राज्यात मुक्काम

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमधून जळगाव असा ३८३ किमीचा प्रवास करीत १६ दिवस राज्यात मुक्कामी असेल.

The attraction of 'Bharat Jodo' Yatra is the same
‘भारत जोडो’ यात्रेतील आकर्षण एकच!

आकर्षणाचे प्रमुख केंद्र अर्थातच राहुल गांधी. देशाच्या ग्रामीण भागात अजूनही गांधी घराण्यातील सदस्याला बघायला लोक रस्त्यावर येतात.

‘भारत जोडो’ यात्रेबद्दल सामान्यांच्या मनात कुतूहल ; राहुल गांधी, दिग्विजय सिंह अजून चालत आहेत का?; लोकांची यात्रेकरूंना कुतूहलाने विचारणा

भारत जोडो’ यात्रेमध्ये ३० महिला यात्री सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासाठीच नव्हे तर प्रत्येक यात्रेकरूसाठी हा देशव्यापी प्रवास खडतर आहे.

In Diwali Nanded Congress too busy for Bharat Jodo yatra preparation
दिवाळीच्या धामधुमीत नांदेड काँग्रेसमध्ये भारत जोडो यात्रेची लगबग

नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते…

‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

राहुल गांधींच्या सकाळच्या सत्रात तीन-चार तास होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी असल्याचे दिसत आहे.

bharat jodo yatra rahul gandhi rss language change jairam ramesh congress bjp
‘भारत जोडो’ यात्रेमुळे संघाचीही भाषा बदलू लागली! – काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांचे मत

‘भारत जोडो’ यात्रा सध्या आंध्र प्रदेशमध्ये असून त्यानिमित्त काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर…

bharat jodo yatra rahul gandhi jairam ramesh congress farmers protest amravati andhra pradesh
‘भारत जोडो’ यात्रेत अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी?

केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी…

andhra pradesh bharat jodo yatra congress rahul gandhi ysr congress jagmohan reddi karnataka telangana
अवघड राज्यांमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो’चा प्रवास

जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस हीच राष्ट्रीय काँग्रेस आहे असे ग्रामीण जनतेला अजूनही वाटते, असे आंध्र प्रदेश मधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे…

भारत जोडो यात्रेत शरद पवार, उद्धव ठाकरे सहभागी होणार; काँग्रेस नेत्यांचे स्वीकारले निमंत्रण

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

congress chief spokesperson atul londhe
अकोला : भारत तोडो’ वाल्यांनी भुगोलाचा अभ्यास करावा ; काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता अतुल लोंढेंचे भाजपला प्रत्युत्तर

जनतेपेक्षा मी मोठा असं समजणारा एक तर स्वप्रेमात असेल किंवा वेडा असेल. अंधेरीच्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असे…

संबंधित बातम्या