महापालिकेतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सांगतात, ‘पावसाचे स्वागत करा. मुंबईच्या तुंबण्याकडे दुर्लक्ष करा.’ हे विधान असंवेदनशील आहे. मुंबई-ठाण्याच्या जनतेचे पहिल्याच पावसात जे हाल झाले…
समुद्रातील खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या विचाराधीन असलेल्या निःक्षारीकरण प्रकल्पाचा निर्णय आता महानगरपालिका आयुक्तांच्या अखत्यारित आहे.
मुंबई महानगरपालिकेतील २४ विभाग कार्यालयांना बाजूला ठेऊन पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे बुजविण्याची संपूर्ण जबाबदारी रस्ते विभागाने आपल्याकडेच घेतली होती.