‘कॅम्पा कोला’वर हातोडा पडणारच

वरळीतील कॅम्पा कोला कंपाऊंडमधील सात इमारतींमधील पाचव्या मजल्यांच्या वरचे बेकायदा मजले तोडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात दिला आहे. या…

दुष्काळग्रस्त गावांतील वाळू उपशावर बंदी

दुष्काळग्रस्त गावातील वाळू उपशावर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आधीच पाण्याची टंचाई असलेल्या दुष्काळग्रस्त गावांत वाळू उपशामुळे…

गरिबांपर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया महत्त्वाची- न्या. निज्जर

ग्रामीण भागातील गरिबांच्या दारापर्यंत न्यायव्यवस्थेची प्रक्रिया नेण्यास मेडिएशन (मध्यस्थी) ही प्रक्रिया खूप महत्त्वाची ठरणार आहे.

संबंधित बातम्या