Page 11 of बुक रिव्ह्यू News
मधल्या काळात ‘पीडीएफ’द्वारे अंक पोहोचवले. आता सलग मुद्रित स्वरूपात अंक निघत असून लवकरच काही विशेषांक काढणार आहोत.’
‘होळी’च्या लेखनाने त्यांनी तो पूर्ण केला. १९७५ ते २००० हा भारतीय जीवनातील संघर्षपूर्ण कालखंड आहे.
धावपटू मुराकामीनं वाचकांना आत्मपर तपशील दिले, तसा हा ‘टीशर्ट-संग्राहक’ मुराकामी कमी किमतीच्या या वस्तूतून भावविश्व उलगडतो..
ध्यासपंथी धन्वंतरी’ या स्मरणग्रंथाचे प्रकाशन अभंग प्रकाशनातर्फेआज (१२ फेब्रुवारी) औरंगाबाद येथे होत आहे. त्यानिमित्ताने या ग्रंथातील लेख.
सलमान रश्दी यांनी व्हिक्टरी सिटी या कांदबरीमध्ये विजयनगर साम्राज्याची एक काल्पनिक कथा मांडली आहे. भारतातील एक समृद्ध आणि शक्तीशाली साम्राज्य…
वर्षां गजेंद्रगडकर यांनी या दहा पुस्तकांमधून अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मुलांशी संवाद साधला आहे.
देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी ‘योजना’ हा शब्द जणू पासवर्ड म्हणून वापरला गेला, त्यासाठी जे शक्य असेल ते भारत सरकारने केले.
न्यू यॉर्कर’नं या कादंबरीचा जो (बहुधा सुरुवातीचाच) भाग ५ डिसेंबर २०२२ रोजीपासून आंतरजालावर खुला केला आहे,
नारायण कुलकर्णी कवठेकर यांचा ‘मी मराठीत बांग देतो’ हा सुमारे ८० कवितांचा संग्रह काव्याग्रह प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे
हर्षवर्धन किंवा गुप्त आणि दिल्ली सुलतान यांच्यामध्ये ६०० वर्षांचे अंतर होते. या कालखंडाच्या इतिहासाविषयी..
हे पुस्तक पुढल्या काही दिवसांत देशात आणि या लेखकाच्या परदेशी वाचकांत चर्चेचा विषय ठरणार आहे.
हॅरी हे वडिलांशी समेट करून परत येतील अशा कोणत्याही शक्यता नजीकच्या काळात तरी नष्टच झालेल्या आहेत.