राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग स्थापन करावा

यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना देशातील दुष्काळी भागाची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल. राज्यातील ११२ तालुके कायम दुष्काळी आहेत. महाराष्ट्रात काही भागांत…

आधी कठोर व्हायला हवेच!

बाजार-संशोधन प्रमुख इंडिया इन्फोलाइन वित्तीय व चालू खात्यातील तुटीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देणे अपरिहार्यच आहे. नसेल तर…

अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री उमटावी

भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याचे अडथळे हे केवळ विदेशातील घडामोडींमुळेच नव्हे तर देशांतर्गत समस्यांमुळेही आहेत. किंबहुना विकासवाढीचे मूलभूत बल दृष्टिपथात आहे, असेही…

गुंतवणूकपुरक वातावरण आणि सर्वसमावेशक विकास आवश्यक अर्थसंकल्प २०१३

वित्तीय ध्येयधोरणे आखणे आणि आवश्यक करसुधारणा करणे यांच्याप्रमाणेच देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. कमी…

घोटाळ्यांनी काळंवडलेले धोरण-आसमंत सुस्पष्ट कृतीआराखडय़ाने खुलावे!

देशाचा विकास दर हा साडेपाच टक्क्यांपर्यंत आला असून हा दशकातील नीचांक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प हा विकासाला चालना देणारा आणि…

कर कायद्याच्या कलमांना अधिक गोजिरे रूप मिळावे

अर्थव्यवस्थेच्या चिरस्थायी विकासासाठी देशाची कर-प्रणालीही नि:संशय उमदी असायला हवी. कररूपी महसूल वाढता राहावा ही अर्थव्यवस्थेची व पर्यायाने राष्ट्राची गरज असते.…

मनमाड पालिकेच्या अंदाजपत्रकात पाणी योजनेसाठी ३८ कोटी

सतत टंचाईची झळ बसणाऱ्या येथील पालिकेच्या दोन लाख १२ हजार ९९८ रुपये शिलकी अंदाजपत्रकात पाणी योजनेसाठी ३८ कोटी रुपये दर्शविण्यात…

फोटोंचे राजकारण; अंदाजपत्रक पुन्हा छापावे लागण्याची नामुष्की

स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे छापण्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून या प्रकाराबद्दल…

अंदाजपत्रकात दाखवलेले वाढीव उत्पन्न मिळविणे कठीण- आयुक्त

महापालिका प्रशासनाने अंदाजित केलेल्या पुढील वर्षीच्या उत्पन्नात स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात जी वाढ दर्शविण्यात आली आहे, तेवढे उत्पन्न मिळवणे कठीण जाईल,…

विधानसभा निवडणुकीची तयारी;अंदाजपत्रक फक्त कोथरूडसाठी

पुणे शहराचा समतोल विकास या नावाखाली स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात फक्त कोथरूड विधानसभा मतदारसंघातच भरघोस तरतुदी करण्यात आल्यामुळे समितीचे अध्यक्ष बाबुराव…

रेल्वे अर्थसंकल्पाचे विदर्भाला वेध

मध्य भारतात नागपूर हे अत्यंत महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तरीही नागपुरातून दिल्लीसाठी ‘नॉन स्टॉप’ गाडी नागपुरातून जात नाही.…

उधळपट्टी थांबवा; प्रशासनावरचा खर्च २० टक्क्यांवर आणा!

कोणतीही अर्थव्यवस्था कराच्या माध्यमातून उत्पन्न वाढवून आणि खर्च कमी करून समतोल साधू शकते. सध्याची आर्थिक स्थिती पाहिली तर कर वाढविण्यापेक्षा…

संबंधित बातम्या