यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांना देशातील दुष्काळी भागाची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल. राज्यातील ११२ तालुके कायम दुष्काळी आहेत. महाराष्ट्रात काही भागांत…
बाजार-संशोधन प्रमुख इंडिया इन्फोलाइन वित्तीय व चालू खात्यातील तुटीचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात सुधारणांवर भर देणे अपरिहार्यच आहे. नसेल तर…
भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याचे अडथळे हे केवळ विदेशातील घडामोडींमुळेच नव्हे तर देशांतर्गत समस्यांमुळेही आहेत. किंबहुना विकासवाढीचे मूलभूत बल दृष्टिपथात आहे, असेही…
वित्तीय ध्येयधोरणे आखणे आणि आवश्यक करसुधारणा करणे यांच्याप्रमाणेच देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. कमी…
अर्थव्यवस्थेच्या चिरस्थायी विकासासाठी देशाची कर-प्रणालीही नि:संशय उमदी असायला हवी. कररूपी महसूल वाढता राहावा ही अर्थव्यवस्थेची व पर्यायाने राष्ट्राची गरज असते.…
स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे छापण्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले असून या प्रकाराबद्दल…
महापालिका प्रशासनाने अंदाजित केलेल्या पुढील वर्षीच्या उत्पन्नात स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात जी वाढ दर्शविण्यात आली आहे, तेवढे उत्पन्न मिळवणे कठीण जाईल,…
पुणे शहराचा समतोल विकास या नावाखाली स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात फक्त कोथरूड विधानसभा मतदारसंघातच भरघोस तरतुदी करण्यात आल्यामुळे समितीचे अध्यक्ष बाबुराव…