Page 3 of मंत्रीमंडळाचे निर्णय News

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी, तसेच तेथील दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबईच्या गोरेगाव परिसरातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची परवानगी मिळाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये २०१५ पासू लागू असलेली दारूबंदी अखेर उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी हा निर्णय घेण्यात आला

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱया सर्व कर्मचाऱयांना लाभ मिळणार

या निर्णयाची अंमलबजावणी ३१ मे २०१५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने करण्यात येणार आहे.

फौजदारी प्रक्रिया संहितेचा (सीआरपीसी) आधार घेत न्यायालयांची दिशाभूल करून लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून त्यांना छळण्याच्या प्रकाराला लवकरच…
पोलीस निरीक्षक पदांपर्यंतच्या बदल्याचे अधिकार जिल्हास्तरावरील जिल्हा पोलीस आस्थापना मंडळास देण्याचा निर्णय मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील सर्व सरपंचांच्या मानधनात आणि सदस्यांच्या बैठक भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
रिलायन्स इंडस्ट्रीजला लाभदायक ठरणारी दुप्पट वायू दरवाढ आणखी तीन महिन्यांसाठी लांबणीवर पडली आहे. सी. रंगराजन समितीने शिफारस केलेल्या दुप्पट वायुदराची…
राज्यातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शहरे आणि गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योग आणि शेतीसाठी पुरविण्याच्या योजनेस मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या…