Lack of transparency and corruption in the governance of Mumbai Municipal Corporation, Fadnavis reads the issues in the CAG report
मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि भ्रष्टाचार, कॅगच्या अहवालातले मुद्दे वाचत फडणवीस म्हणाले…

जाणून घ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

CAG recommends direct election of mayors from the people
मुंबई:२२ महामंडळे बंद करण्याची शिफारस दुर्लक्षित, चार नव्या मंडळांची भर

यंदाच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारने विविध समाजघटकांसाठी चार नव्या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.

NRC cag
आसाम ‘एनआरसी’त मोठय़ा प्रमाणावर विसंगती; ‘कॅग’च्या अहवालात निधी वापरातील अनियमिततेवरही बोट

भारताचे नियंत्रक आणि महानिरीक्षकांना (कॅग) आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणीत (एनआरसी) मोठय़ा प्रमाणावर असंगती आढळल्या आहेत.

bmc
मुंबई पालिकेची ‘कॅग’कडून चौकशी ; १२ हजार कोटींच्या कामांत गैरव्यवहाराचा राज्य सरकारला संशय

करोनाकाळात लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेसला पाच करोना केंद्रांसाठी १०० कोटी रुपयांचे  कंत्राट देण्यात आले होते

cag
राज्याचे वित्तीय नियोजन कमकुवत ; ‘कॅग’ने कान टोचूनही सरकारच्या कारभारात सुधारणा नाही

विधिमंडळात नुकत्याच सादर झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील ‘कॅग’ च्या अहवालात वित्तीय नियोजनावरून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

cag
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचे १० हजार कोटी थकित; सरकारने रक्कम जमा केली नसल्याचा ‘कॅग’चा ठपका

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन योजनेचे पैसे ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’मध्ये (एनएसडीएल) हस्तांतरित करणे बंधनकारक असताना महाराष्ट्र सरकारने १० हजार कोटींपेक्षा…

Adverse effect on Maharashtra economy in corona period , report by CAG
करोनाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम, ‘कॅग’ चे निरीक्षण

‘कॅग’च्या निरीक्षणामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

2G spectrum, A Frivolous litigation
टू जी स्पेक्ट्रम – एक बिनबुडाचा खटला!

नुकत्याच पार पडलेल्या ‘फाइव्ह जी’ लिलावाच्या पार्श्वभूमीवर, देशातील राजकीय पटलाला हादरे देणाऱ्या पण अखेरीस बिनबुडाचा असल्याचे सिद्ध झालेल्या टू जी…

Aadhar_Card
विश्लेषण: आधारमधल्या त्रुटींवर कॅगनंही ठेवलं बोट! काय आहेत सर्वांना सतावणाऱ्या समस्या?

आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज आहे. मात्र या आधारकार्ड संदर्भात सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कॅगने UIDAI…

मोदी केंद्रात गेल्यापासून गुजरातमधील संस्थांना ‘अच्छे दिन’; निधी ३५० टक्क्यांनी वाढल्याचा कॅगचा खुलासा

२०१४ पासून केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरातला मिळणाऱ्या केंद्रीय निधीत ३५० टक्के वाढ झाली आहे, असं कॅगच्या अहवालात म्हटलंय.

संबंधित बातम्या