Page 85 of केंद्र सरकार News
पावसाने दडी मारल्याने देशात दुष्काळसदृश स्थिती ओढवण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाबाबत आपत्कालीन योजना…

लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात दहाही जागांवर मिळालेले यश बघता आता विदर्भातून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते? यावरून सध्या चांगलीच चर्चा सुरू…

कल्याण-डोंबिवली शहरांना पालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून करण्यात येणाऱ्या सुविधांची क्षमता वाढवावी, नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा या उद्देशातून पालिका प्रशासनाने पंधरा…

सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून एका महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याची खेळी आता काँग्रेसने खेळली आहे.
तब्बल तीन वर्षे काळा पैसाधारकांची नावे जाहीर करण्याविष़ी टाळाटाळ केल्यानंतर अखेर निवडणुकांच्या रणधुमाळीतच केंद्र शासनाने ती जाहीर केली.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी शेतक ऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही जुन्या कर्जाची परतफेड केल्याशिवाय नवे कर्ज मिळणार

पाटण तालुक्यातील प्रश्नांची जाण उदयनराजेंना असल्यामुळे आपल्या व्यथा तेच केंद्र सरकारपुढे आक्रमकपणे मांडू शकतील, त्यासाठी त्यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देऊन…

देशभरातील संरक्षण विभागाच्या जमिनींवर झालेली अतिक्रमणे आणि त्या जमिनींच्या होणाऱ्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सोमवारी नोटीस जारी केली.

गारपीट आणि अवकाळी पावसाने निम्म्या महाराष्ट्रातील शेती आणि फळबागा नष्ट झाल्या असल्या तरी शेतकऱ्यांचे नष्टचर्य संपण्याची चिन्हे नाहीत.

केंद्र सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे अपयश काँग्रेस पक्षाच्या आजच्या स्वरूपाशी ठळकपणे निगडित आहे. ‘जुन्याच बाटलीत नवी दारू’च्या चालीवर बोलायचे झाले

अतिवृष्टिग्रस्त विदर्भातील मच्छीमारांसाठी केंद्र शासनाने मदत जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात राज्य सरकारमार्फत पदरी काहीच पडणार नसल्याचे चित्र आहे.
केंद्राकडून ओडिशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी फेटाळण्यात आल्यानंतर भुवनेश्वर येथे राजभवनाजवळ ‘बिजु जनता दला’च्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात…