scorecardresearch

रेल्वेची नेहमीचीच रडगाथा

पावसाळ्यापूर्वी पालिका, रेल्वे प्रशासन यांच्या झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मार्गातील नाल्यांची सफाई करण्याबाबत चर्चा झाली होती. रेल्वेच्या हद्दीतील नाले सफाई पालिका…

मध्य रेल्वे रखडली

पावसाळा आणि मध्य रेल्वे यांचा एकमेकांशी ३६चा आकडा आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे उपनगरीय सेवेच्या काही फेऱ्या रद्द करण्याची…

मध्य रेल्वेचे तीन कर्मचारी वेगवेगळ्या अपघातांत ठार

मध्य रेल्वेचे तीन कर्मचारी वेगवेगळ्या रेल्वे अपघातात एकाच दिवशी मृत्यूमुखी पडण्याची घटना शुक्रवारी घडली. सहाय्यक ड्रायव्हर, शंटिंग मास्तर आणि एक…

कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक पाच तासांनंतर सुरळीत

मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्याने कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून ठप्प झाली होती. सुमारे पाच तासांनंतर…

रेल्वेने दोन वर्षात एटीवीएम मशीन्सवर खर्च केले १२ लाख रूपये

मागील दोन वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण ४४ एटीवीएम मशीन्सच्या टच स्क्रीन बदलण्यासाठी तब्बल १२ लाख रूपये खर्च केले…

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला ६६६ कोटींचे उत्पन्न

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाला माल व प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून ६६६ कोटींचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षांच्या तुलनेत उत्पन्नात नऊ टक्क्य़ांनी…

तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान विद्युतप्रवाहात बिघाड झाल्यामुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक…

मध्य रेल्वेची उत्तर प्रदेशच्या प्रवाशांवर विशेष मर्जी

उन्हाळ्यामध्ये मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन यंदाही मध्य रेल्वेने आतापर्यंत ६३० जादा फेऱ्या चालविण्याची घोषणा केली आहे. या…

झाड कोसळल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा

माटुंगा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनजवळील मुळापासून कुजलेले एक झाड शुक्रवारी दुपारी ओव्हरहेड वायरवर कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास…

पेंटोग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

विद्याविहार आणि घाटकोपर रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी धीम्या मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या गाडीचा पेंटोग्राफ अचानक तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ…

मध्य रेल्वेला केवळ उत्तरेत गाडय़ा चालविण्यात रस

कोकणातल्या प्रवाशांच्या साध्या तक्रारींची दखल घेण्याचीही तयारी नसलेल्या मध्य रेल्वेला केवळ उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांचीच जास्त काळजी आहे, अशा शब्दांमध्ये कोकण…

संबंधित बातम्या