Page 10 of चावडी News

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय चित्रच बदलले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली.

नाला-नदीने वेढलेल्या गणोजादेवीच्या या ७० घरांच्या वस्तीतील गावकरी आशाळभूत नजरेने नवनीत राणा यांच्याकडे पाहात असतात.

आगामी काळात कोल्हापूरच्या राजकीय आखाडय़ात महाडिक आणि विरोधक यांच्यात कुस्तीची दंगल रंगणार हे मात्र नक्की.

राजकारण्यांना वरताण करेल अशा पद्धतीचे प्रबोधनाचे डोस देत पाटेकर यांनी भाषण करीत अभिनेते नेत्यांपेक्षा कमी नसतात हे दाखवून दिले.

पटेलांनी गडकरींसोबतची मैत्री तीन दशके जुनी असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पाणी देण्यास भाजपच विरोध करीत असल्याचा राष्ट्रवादीचा प्रचार पाटलांकरिता इंदापूरमध्ये आणखीनच अडचणीचा ठरणारा.


हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आदी नेत्यांचीच भाजपमध्ये चलती दिसते. मुंबईतील भाजप कार्यक्रमांमध्ये हेच चेहरे मुख्यत्वे दिसतात.

उद्घाटन संपल्यानंतर संयोजकांनी समूह छायाचित्र काढण्याचा आग्रह धरल्याने दादांना मुखपट्टी काढावी लागली.

राजकारणात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे आपल्यापुढे कोणाला जाऊ देत नाही. दुसरे सोबत असणाऱ्याला दोन पावले पुढे नेतात.

चंद्रकांतदादांच्या या धमकीचा मतदारांवर उलट परिणाम तर होणार नाही ना, ही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही रास्तच आहे.