Page 9 of चावडी News

आधी आक्रमक असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन पुढे कसे थंड होते, यावर हे मार्मिक भाष्य ठरले.

कोल्हापूरचे दादा आता पुण्यातील कोथरूडचे झाल्याने येता-जाता सांगलीला पायधूळ झाडण्याची दादांची सवयही मोडीत निघाल्याने राबताही कमी झाला आहे.

रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांना विचारले आणि ते म्हणाले, ‘‘अहो, ते शांतच आहेत आणि शांतच राहतील.

अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण हे दोघे कुळकर्णी यांच्या निवासस्थानी गणेशाच्या दर्शनाला एकत्र आले आणि अशोकरावांच्या भाजप प्रवेशाच्या वावडय़ा…

या वर्षीचा स्वातंत्र्य दिन दरवर्षीपेक्षा वेगळा होता. कारण अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आले होते.

इस्लामपुरात सजवलेली विठाई बस पाहून तिचे सारथ्य करण्याचा मोह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना मोह आवरता आला नाही.

अशोकराव चव्हाण हे भाजापमध्ये जाणार ही वार्ता कानोकानी पसरत समाजमाध्यमांमध्ये घुसली.

राज्यात नवे सरकार स्थापन करताना शिंदे यांना ५० आमदारांना घेऊन बराच लांबपर्यंत प्रवास करावा लागला होता.

इस्लामपुरात बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे यावेळची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित दिसत आहे.

नाशिक-मुंबई महामार्ग तर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून जातो. तेथील खड्डे, वाहतूक कोंडीला त्यांना जबाबदार धरता येते

राज्यात शिवसेनेत झालेल्या मोठय़ा बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आले असता महापूजेला जोडूनच शिंदे…

हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहू, असे त्यांनी आश्वासन दिले.