बीड जिल्ह्यात गोदा पट्ट्यातील वाळू उपशासाठी आणि परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील राख वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या टिप्परांची संख्या तब्बल साडेबाराशेंच्या घरात…
राज्यातील ६५ मोठ्या सिंचन प्रकल्पांमधून १७ टक्के पाणीनाश होत असल्याचे चित्र असून कालव्याची दुरवस्था, मोजणीसाठी अपुरी यंत्रसामग्री, बाष्पीभवनाचा वाढता वेग…