छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
राज्याच्या अनेक भागात वैशाख शुद्ध द्वितीयेस परंपरेने शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी सातारा, सांगली आणि कोल्हापुरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे…
Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या…
Udayanraje Bhosale on Shiv Smarak : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आलेली नाही”, अशी…
Yogi Adityanath on Chhatrapati Shivaji Maharaj: आग्र्याची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे, मुघलांमुळे नाही, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी…