Page 6 of भारताचे सरन्यायाधीश News

इंदिरा गांधी यांच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी ऐतिहासिक निकाल दिला होता.

देशाच्या कायदेमंडळात आणि राज्यांतील सभागृहांमध्ये चालणाऱ्या चर्चांची वाईट परिस्थिती असल्याची प्रतिक्रिया सरन्यायाधीश व्ही. एन. रमण यांनी दिली आहे.

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड झाल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.
विरोधी पक्षांत असताना न्यायालयीन सक्रियतेचे स्वागत करणाऱ्यांना सत्ताधीश झाल्यावर तीच सक्रियता लुडबुड वाटू लागते, असे जेटलींचे झाले.
राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोगाच्या सहा सदस्यांपैकी दोन ख्यातनाम व्यक्ती निवडण्यासाठी नेमल्या गेलेल्या तीन सदस्यीय समितीमध्ये सहभागी होण्यास सरन्यायाधीश एच. एल.…

‘आपले सर्वोच्च न्यायालय ही जगातील एक सर्वोत्तम संस्था आहे’, इतका ठाम विश्वास असलेले एच. एल. दत्तू देशाचे ४२वे सरन्यायाधीश झाले…
सर्वोच्च न्यायालयाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. एच. एस. दत्तू यांची नेमणूक जवळपास निश्चित झाली आहे.
सरन्यायाधीश आऱ एम़ लोढा राजस्थानी आहेत़ त्यामुळे राजस्थान आणि अन्य राज्य यांच्यातील खटल्यापासून त्यांनी दूर राहावे
भारताचे ४१ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांनी आज (रविवार) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या समोर शपथ घेतली.
न्यायालयीन प्रक्रियेत आपल्या हिताकडे दुर्लक्ष होत असल्याचे वाटत असल्यामुळे न्याय सहजसाध्य होण्यासाठी प्रयत्न केले
मृत्युदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीत अनेकदा दिरंगाई होते, तसेच शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेल्या दया याचिकेवरील सुनावणीस अनेकदा विलंब होतो.

आपल्या देशातील प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचे अविभाज्य अंग असून त्यांच्यावर बाह्य़ नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता नाही, अशी स्पष्टोक्ती भारताचे सरन्यायाधीश पी. सथशिवम…