Page 11 of हवामान बदल News

हल्ली उन्हाळा सुरू असूनही अधून- मधून अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे दुपारी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्या बरोबर दमट…

संपूर्ण देशातील खरीप हंगाम नैर्ऋत्य मोसमी पावसावर प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. देशभरात खरीप हंगामात सुमारे १० कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी…

देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटा कमी आल्या.

तापमान वाढीचा पारा राज्यात झपाट्याने वर जात असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा त्याने पार केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यंदा प्रायोगिक तत्त्वावर उष्णतेच्या लाटांविषयक निर्देशांक प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याबाबत हे विश्लेषण.

हवामानशास्त्र विभागाने १९६१ ते २०२३ या काळातील एप्रिल महिन्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

युरोपच्या काही भागात २०२२ साली वाढत्या उष्ण तापमानाची विक्रमी नोंद झाली. युनायटेड किंग्डमला पहिल्यांदाच ४० पेक्षा अधिक अंश सेल्सियस तापमानाचा…

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक हवामान संस्थेने सांगितले की, हिमनद्या वाचविण्यात आपण अपयशी ठरलेले आहोत.

नामिबियातून सप्टेंबर २०२२ मध्ये पहिल्या तुकडीत आठ चित्ते भारतात आले होते.

हवामानबदल हा संपूर्ण जगासाठी कळीचा मुद्दा ठरतोय. प्रदूषण आणि हवामानबदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करत आहेत.…

संयुक्त राष्ट्रांची आयपीसीसी ही वैज्ञानिक संस्था दर पाच वर्षांनी हवामान बदलासंबंधीचा अहवाल प्रकाशित करत असते. या आठवड्यात सहाव्या मुल्यांकन अहवालाचा…

आसाम राज्यात १९९०च्या तुलनेत २०५० पर्यंत बदलत्या हवामानामुळे पर्यावरणाचा धोका ३३० टक्क्याहून अधिक पटीने राहील