उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी, तसेच दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी थंडीचा जोर कमी-जास्त होत राहिला. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या डिसेंबरच्या तुलनेत…
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तमीळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
फेंगल वादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण निर्माण झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस पडला. थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत…