श्वेतक्रांतीनंतर भारतात दूध उत्पादनात प्रचंड वाढ होत गेली. सहकारी संस्थांच्या जाळ्यामुळे शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला. पण ज्या सहकार चळवळीत महाराष्ट्र अग्रेसर…
रिझव्र्ह बँकेने गृह कर्ज परतफेडीची कालमर्यादा वाढविण्याबाबतही पुनर्विचार केलेला नाही. सहकारी बँकेकडून गृह कर्ज घेतल्यास परतफेडीची कमाल मुदत २० वर्षे…
मुंबईतील एका मुस्लीम तरुणीस ती मुस्लीम असल्याबद्दल, एका महाराष्ट्रीय कुटुंबास ते कुटुंब महाराष्ट्रीय व मांसाहारी असल्याच्या कारणावरून मुंबईतील दोन सोसायटय़ांनी…
पुढील वर्षांत होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांची डोकेदुखी टाळण्यासाठी मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०१४…
सहकारी संस्थांवर सरकारी संस्थांचे नियंत्रण असले तरी त्या माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.