ऐन उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्याने वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी देशात अनेक ठिकाणी भारनियमनचा पर्याय अवलंबविला…
महाराष्ट्राला स्वस्तात वीजनिर्मिती करता यावी, याकरिता चंद्रपूरमधील वीज प्रकल्पापासून जवळच असलेली बरांज खाण देण्याची विशेष खाण वितरण समितीची शिफारस डावलून…
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्य़ातील बरांज कोळसा खाण महाराष्ट्राच्या ‘महाजनको’ला न देता कर्नाटक सरकारच्या ‘केपीसीएल’ला वितरीत करून केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गळचेपीची परंपरा…
यूपीए-२च्या राजवटीत गाजलेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच लिलावात उद्योगपती अनिल अंबानी…