विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतू, गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.
रिक्षा चालकांना भेटवस्तू देऊन विनापरवानगी प्रचाराचे स्टिकर वाहनांवर लावल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांचे बंधू सुनिल जैन यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात…
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित झाल्यानंतरही मागील तारीख टाकून राज्य सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतल्यानंतर तसेच…
महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर केलेल्या नियुक्त्या आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
आचारसंहिता झाल्यापासून ७२ तासांत शहर फलकबाजीमुक्त करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेने शहरातील फलक हटवण्यास…
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून लागू झाली असतानाही त्यानंतर राज्य सरकारने अनेक निर्णय, नियुक्त्या आणि निविदा निर्गमित केल्याची…