Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

महाराष्ट्रासाठी विधानसभा कठीणच!

१९७७ मध्ये जनता लाटेतही महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा मोदी लाटेत मात्र पूर्णत: पाडाव झाला. राज्यातील ४८ पैकी ४० ते…

घोटाळे, महागाई, निष्क्रियता, दोन सत्ता केंद्रे सारेच नडले!

खासदारांच्या तिहेरी संख्याबळाचा आकडाही न गाठता आल्याने देशावर अखंड सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे.

राज्यात त्वरीत निवडणुका घेण्याची भाजपची मागणी

लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन आघाडी सरकारने राज्यातील सत्तेचा तत्काळ…

घराणेशाही, घोटाळय़ांमुळे काँग्रेसचा पराभव

काँग्रेसच्या पराभवाला त्यांचा मी पणा, घराणेशाही आणि मंत्र्यांचे घोटाळे कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

सोनिया, राहुल देणार पदाचा राजीनामा ?

लोकसभा निवडणुकांमधे झालेल्या मोठ्या पराभवानंतर आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी पक्ष संघटनेतील पदाचा राजीनामा देण्याची शक्यता…

राष्ट्रवादीचा धुव्वा; काँग्रेसची लाज राखली!

निवडून येण्याचा नवा ‘आदर्श’ ठेवत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काठावरच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत निवडून आलेले राजीव सातव वगळता मराठवाडय़ात…

सोशल मीडियावरही काँग्रेस ‘मोडी’त’!

नरेंद्र मोदी झंजावातापुढे महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरातून काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे जसे पानिपत झाले तसे ते सोशल मीडियावरही झाले. शुक्रवारी फेसबुक…

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यालयांमध्ये अस्वस्थता

मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पीछेहाट होणार असे चित्र समोर आल्याने दोन्ही पक्षांमध्ये सध्या धाकधूक आहे.

‘पराभवाला काँग्रेसच जबाबदार राहील’

मध्येच मोदींना पाठिंबा द्यायचा, मध्येच त्यांना विरोध करायचा अशी तळ्यातमळ्यात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीने मतदानोत्तर जनमत चाचण्यांच्या निकालांनंतर संभाव्य पराभवाचे खापर…

राष्ट्रवादी काँग्रेससोबतच

लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्या, शुक्रवारी जाहीर होणार असतानाच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीने संभ्रमाचे वातावरण कायम…

विजयाचे श्रेय आणि पराजयाचे खापर फोडण्याची पूर्वतयारी

लोकसभा निवडणुकीचे मतदान १० एप्रिलला आटोपल्यानंतर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि सेना-भाजप युतीमधील अंतर्गत आरोप-प्रत्यारोप आणि वाद-प्रतिवादांचे कवित्व १६ मे…

संबंधित बातम्या