Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

‘कॉंग्रेससाठी प्रत्येक निवडणूक ही अंतिम फेरीच’

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची उपांत्यफेरी असल्याचा युक्तिवाद कॉंग्रेसने शुक्रवारी फेटाळला.

इचलकरंजी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सुमन पोवार

इचलकरंजी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सुमन मुकुंद पोवार यांची गुरुवारी बहुमताने निवड झाली. त्यांनी विरोधी शहर विकास आघाडीच्या उमेदवार सुनीता सुरेश…

काँग्रेसचेही लक्ष आता सोशल मीडियावर; उद्या शिबिर

विरोधी पक्षांकडून; विशेषत: भारतीय जनता पक्षाकडून होणारा सोशल मीडियाचा वापर लक्षात घेऊन काँग्रेसनेही या माध्यमावर लक्ष केंद्रित केले आहे.

‘पिंपरीत काँग्रेस टिकवायची असल्यास भाऊसाहेब भोईर यांना हटवा’

काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शहर काँग्रेसमध्ये खदखदत असलेला असंतोष अखेर उफाळून आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेस टिकवायची…

आमदार जेथलिया यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित

परतूरचे अपक्ष आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी परतूर येथे मुख्यमंत्री आणि…

जालना, औरंगाबाद काँग्रेसकडेच!

लोकसभेची जालना व औरंगाबादची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

‘आता भारतीय नौटंकी काँग्रेस’असे पक्षाचे नामकरण करावे’

वादग्रस्त अध्यादेशावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हे नाटक आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाचे

जालना, औरंगाबाद काँग्रेसकडेच!

लोकसभेची जालना व औरंगाबादची जागा आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडेच राहणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले. अप्रत्यक्षपणे या दोन्हींपैकी…

सोलापूरमध्ये काँग्रेसने शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर राखीव मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारशिंदे किंवा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी…

राहुलबाबाच्या हल्ल्याने पंतप्रधान घायाळ!

दोषी लोकप्रतिनिधींना अभय देणाऱ्या सरकारी अध्यादेशावर प्रसिद्धी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झडेपर्यंत आणि त्या अध्यादेशाबद्दल राष्ट्रपतींनी अधिक स्पष्टीकरण मागेपर्यंत मौन बाळगणारे

‘नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सभागृह बैठकांची संख्या वाढवा’

गेल्या काही वर्षांमध्ये पालिका सभागृहाच्या बैठकांची संख्या रोडवली असून नागरिकांचे प्रश्न मांडण्याची संधीच मिळत नाही.

सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कामे खोळंबली, शिवसेनेचा आरोप

आर्णी नगरपालिकेत सत्ताधारी व मुख्याधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे विकास कामे खोळंबल्याचा स्पष्ट आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. २० महिन्यांपासून नगरपालिका अस्तित्वात…

संबंधित बातम्या