Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

काँग्रेस-शिवसेना सदस्यांची जिल्हा परिषदेत हातमिळवणी!

केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्याकडे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार असल्याने त्यांच्या कार्यकाळात एकही बैठक नीट होऊ नये, म्हणून काँग्रेस व…

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचाच खासदार होणार – मंडलिक

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच खासदार होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. अखेरच्या श्वासापर्यंत सामान्य जनता…

काँग्रेस नेत्यांवरील हल्ल्यावेळी छत्तीसगड सरकार कोठे होते – राहुल गांधी

काँग्रेस नेत्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली तेव्हा छत्तीसगड सरकार कुठे होते असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारत रमणसिंह सरकारवर…

गटबाजीग्रस्त जळगाव काँग्रेसचे राहुल गांधींना साकडे

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन जिल्ह्य़ासाठी पूर्णवेळ देणारा…

राहुल गांधींच्या दौऱ्यानंतरही काँग्रेसची मरगळ कायम

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी ठिकठिकाणी सभा गाजवीत असताना, नागपूर आणि पुण्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बंद खोलीच्या…

राष्ट्रवादी नको, तर काँग्रेसला तीनशे जागा मिळाल्या पाहिजेत

राष्ट्रवादी काँग्रेससारख्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी नको ही मागणी बरोबरच आहे; पण त्यासाठी आपले तीनशे खासदार निवडून आले पाहिजे.

‘मंत्री संघटनेसाठी वेळ देत नाही, कार्यकर्त्यांना ताकद देत नाही’

कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचा परामर्ष गांधींनी भाषणात घेतला व मंत्र्यांनी संघनटेसाठी वेळ द्यावा, अशी तंबी दिल्याचे सांगण्यात येते.

सांगलीत काँग्रेसच्या ९ सदस्यांचे गटनेत्याकडे राजीनामे

सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्य निवडीवरून सुरू झालेला काँग्रेसअंतर्गत संघर्षांचे मूळ मिरजेतील जामदार-नायकवडी या राजकीय सत्तासंघर्षांतच असल्याचे चच्रेवरून स्पष्ट…

सरकारच्या अध्यादेशाला डाव्या पक्षांचा विरोध

फौजदारी गुन्ह्य़ांखाली खासदार अथवा आमदारांना दोन वर्षे किंवा अधिक काळ तुरुंगवास ठोठाविण्यात आल्यास त्यांना तातडीने अपात्र ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

काँग्रेस-राष्ट्रवादी मंत्र्यांचा कलगीतुरा

‘आदिवासी विकास विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या यापूर्वीच्या मंत्री महोदयांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय तर आदिवासी हिताविरोधी होते,’

दोन्ही कॉंग्रेसचा विदर्भात युतीबरोबरील घरोबा कायम

आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक संस्थांमध्ये असलेली भाजप-सेनेबरोबरची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीने घेतल्यानंतरही विदर्भातील अमरावती,

संबंधित बातम्या