Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

आघाडीत पाणीयुद्ध पेटले

राष्ट्रवादी काँग्रेसची हुकूमत असलेल्या जलसंपदा विभागाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसकडे असलेल्या जलसंधारण विभागाच्या वतीनेच आता लहान…

रामटेकच्या गडासाठी जबरदस्त राजकीय चढाओढ

लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले असताना रामटेकच्या गडासाठी काँग्रेस, शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षामध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली असून प्रत्येक पक्षातील…

यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या ‘सहानुभूती’वर काँग्रेसची नजर

यवतमाळ विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार नंदिनी नीलेश पारवेकर यांना सहानुभूतीच्या जोरावर विजय मिळविण्याची आशा असली तरी या…

जनमत चाचण्यांमुळे आघाडीत धडकी

विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या जनमत चाचण्यांमध्ये राज्यात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीची पिछेहाट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सत्ताधारी वर्गात त्याची तीव्र प्रतिक्रिया…

काँग्रेसचे भावनिक आवाहन, तर भाजपाचा मुद्दय़ांवर जोर

यवतमाळ विधानसभेची पोटनिवडणूक कॉंग्रेस पक्ष भावनिक आधारावर, तर भाजप वीज भारनियमन, महागाई, बेकारी इत्यादी मुद्दय़ांवर लढत असल्याचे चित्र दिसत आहे.…

शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हेवेदावे आणखी चव्हाटय़ावर

आगामी लोकसभा निवडणूक बघता संघटनात्मक बांधणी करण्याच्या दृष्टीने पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन…

जळगाव काँग्रेस जिल्हाध्यक्षांना अभय मिळण्याची चिन्हे

राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये काँग्रेसची स्थिती नाजूक आहे, अशा सर्व जिल्हा अध्यक्षांच्या कामाचा आढावा पक्षाकडून घेण्यात आला असून त्यापैकी काही…

राहुल गांधी पुढील आठवडय़ात राज्याच्या दौऱ्यावर येणार

लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवडय़ात दोन दिवस मुंबई आणि पुण्यात राज्यातील पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी…

अल्पसंख्याकांच्या विकास योजनेत काँग्रेसवालेच अडथळा आणतात

सत्तेसाठी काँग्रेसवाले नेहमीच अल्पसंख्याक समाजाची मते घेतात. परंतु त्यांना हक्काची घरकुले किंवा इतर कल्याणकारी योजना देताना टाळाटाळ करतात. अल्पसंख्याकांसाठी दुसरे…

कर्जाचा डोंगर, पैशांची बोंब !

राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून…

सीमाप्रश्नी ठोस तोडगा काढण्याचा भारत आणि चीनचा निर्धार

चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या पाश्र्वभूमीवर परस्पर सौहार्द टिकविण्यासाठी सीमाप्रश्नावर व्यावहारिक, स्पष्ट आणि स्वीकारार्ह असा तोडगा काढण्याचा निर्धार भारत आणि चीनने…

संबंधित बातम्या