७५. कर्म

श्रीसद्गुरूंच्या सान्निध्यात, श्रीसद्गुरूंच्या कृपाछायेत अनिर्वाच्य असं समाधान लाभतं आणि मग सत्शिष्य हा निवांतपणे त्या चरणांजवळच विसावतो.

वसुंधरा महोत्सवात ‘नातं पश्चिम घाटाशी’ चर्चासत्र

किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि पगमार्क्‍स यांच्या वतीने रविवारी ‘नातं पश्चिम घाटाशी’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात…

आरोग्यासाठी पारंपरिक खाद्यसंस्कृती जपा

चवीला चांगले ते प्रकृतीला वाईट असा आपल्याला पाश्चिमात्यांनी दिलेला मंत्र चुकीचा असून जी गोष्ट चवीला चांगली ती प्रकृतीलादेखील चांगलीच असते.

मल्टिप्लेक्सनंतर आता मेगाप्लेक्स संस्कृती!

मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे आल्यानंतर चित्रपटगृहांचा कायापालट झाला, असे म्हणताना आता ‘मेगाप्लेक्स’ संस्कृतीने पुण्यात मूळ धरले आहे. येत्या चार वर्षांत देशात या…

कापूस, सोयाबीन दिंडीतून भाजपची राजकीय मशागत

शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी िदडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा…

पाश्चात्य वैद्यकीय संशोधन भारतीयांनी प्रमाण मानण्याची गरज काय -डॉ. रवी बापट

पाश्चात्य जगाला कधीही संस्कृती नव्हती. आज आपण ज्याला पाश्चात्य संस्कृती म्हणतो ती केवळ जीवन शैली आहे

मेघराजाचा वाजे डफ। ईजबाईचं नर्तन

लोकसंस्कृती अनेकांगांनी पाण्याच्या अधिष्ठानावर उभी आहे. पाऊस आणि पाणी यांच्या स्त्रीमनात एक अनोखं स्थान आहे. तिच्या भावनेतून, विचारातून, ओव्यातून हे…

इतिहासाचा भक्कम पाया असतानाही आपण भांबावलेले का?- स्पृहा जोशी

‘‘आपल्याला इतिहासाचा आणि संस्कृतीचा सक्षम पाया आहे. रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्यासारख्या अनेकांनी आपला सामाजिक पाया भक्कम केला…

‘आचार्य अत्रे कट्टा म्हणजे संस्कृतीचा महामार्ग!’

बारा वर्षांपूर्वी सुरूझालेल्या आचार्य अत्रे कट्टय़ाचे रूपांतर आता संस्कृतीच्या महामार्गामध्ये झाले आहे. ठाण्यातील या कट्टय़ाने आता केवळ वेळ घालवण्याचे साधन…

संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके महत्त्वाची – मुख्यमंत्री

चांगल्या वाचनामुळे माणसावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके आणि साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या