बारा वर्षांपूर्वी सुरूझालेल्या आचार्य अत्रे कट्टय़ाचे रूपांतर आता संस्कृतीच्या महामार्गामध्ये झाले आहे. ठाण्यातील या कट्टय़ाने आता केवळ वेळ घालवण्याचे साधन…
चांगल्या वाचनामुळे माणसावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके आणि साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
१९६० साली ‘विशाल मुंबई शिक्षण मंडळा’ने गोरेगावमध्ये सुरू केलेल्या ‘आदर्श विद्यालया’तर्फे सर्वसाधारण व तळागाळातील समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ज्ञानदानाचा वारसा अखंडपणे…
आपल्या भाषेतल्या शब्दांना संदर्भामुळे अर्थ येतो आणि संस्कृतीमुळे शब्दांचे संदर्भ आपल्याला कळतात, इथवर सारं ठीक असतं. चित्रं किंवा नि:शब्द दृश्यकलाकृती…
दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच शिवबाचा जन्म झाला होता. आदिलशाहीला हादरा देत छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. आज शिवराज्यही नाही आणि रामराज्यही…