Page 31 of कुतूहल News

शासनाच्या औरंगाबाद येथील विज्ञान संस्थेची पायाभरणीदेखील डॉ. बाळ यांच्यामुळेच झाली आहे.

स्थानिक वृक्षांचे संवर्धन, शहराच्या हरित पट्टय़ात वाढ, जैवविविधतेचा सांभाळ, लोकशिक्षणाचे माध्यम, अतिक्रमण थोपवणे हे या पद्धतीचे फायदे आहेत

रावश्री जोधाजी याने आपल्या मारवाड राज्याच्या राजधानीसाठी नवीन शहर वसवून त्याचे नाव जोधपूर असे केले.

‘शटर’ हा रूढार्थाने किंचित रहस्यमय आणि थरार दाखविणाऱ्या प्रकारचा चित्रपट असला तरी त्यातही माणसांचे मनोव्यापार दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न दिग्दर्शकाने केला…

या साच्यामध्ये पेळू खेचून त्याची जाडी कमी करण्यासाठी एकावर एक अशा रुळांच्या चार जोडय़ा एकापुढे एक अशा बसविलेल्या असतात.

हाताने चालविण्याच्या चरख्याला एकच चाते असे आणि त्यामुळे एका वेळी एकाच सुताची कताई करून एकच बॉबिन बनविता येत असे.

पिंजलेल्या तंतूपासून पेळू व पेळूपासून वात तयार करण्याच्या प्रक्रियेस पूर्वतयारी म्हणतात. वातेपासून सूत कातले जाते.

टकळीचा उपयोग सूतकताईसाठी कित्येक हजार वष्रे केला जात होता; परंतु टकळीवर सूत कातणे हे खूपच श्रमाचे व जिकिरीचे काम होते.

आपणा सर्वाना सिरॅमिक हे मातीची भांडी, फरशी, भांडय़ांना कोटिंग देणे यासाठी वापरले जाते हे ठाऊक आहे.

कार्बन तंतू मानवाला खूप पूर्वीपासून माहीत असलेला तंतू आहे. पण कार्बन तंतूंचा शोध हा उच्च कार्यक्षमता तंतूंच्या प्रगतीमधील एक महत्त्वाचा…

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हिस्कोज या पहिल्या मानवनिर्मित तंतूचा शोध लागला.

पॉलिस्टरच्या तंतूंच्या काटछेदाचा आकार हा सामान्यत: वर्तुळाकार असतो. वर्तुळाकार आकाराच्या काटछेदामुळे या तंतूंना चमकदारपणा असत नाही.