Page 34 of कुतूहल News

कृत्रिम तंतू तयार करण्यासाठी एकरेषीय बहुवारिकाची गरज असते. यासाठी तंतू तयार करताना प्रथम बहुवारिक एकरेषीय बनवावे लागते.

कापसाच्या पिकासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामानाची गरज असते. सर्वसाधारणपणे कापसासाठी २१ ते ३० डिग्री सें. तापमान लागते.

मानवनिर्मित, पुनर्जनित तंतूंच्या माध्यमातून एक क्रांती वस्त्रोद्योगात सुरू झाली. पण अशा तंतूंच्या मर्यादा लवकरच संबंधितांच्या लक्षात आल्या.

कापसाला तंतूंचा राजा म्हटले जाते तर रेशमाला तंतूंची राणी. याचे महत्त्वाचे कारण या तंतूची तलमता, झळाळी, स्पर्श, उपयुक्तता सर्वच अतुलनीय…
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या दोन दशकांपर्यंत भारतामध्ये होणारे कापूस उत्पादन हे मुख्यत: सुधारित अशा पारंपरिक जातींचेच होते.
आजच्या वस्त्रोद्योगाचा आवाका फार मोठा आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत वस्त्रांचा उपयोग केला जातो.
तंतूंचे प्रति मेंढी उत्पादन, तंतूंची गुणवत्ता या परिमाणांच्या संदर्भात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे देश इतर देशांच्या मानाने अतिशय प्रगत आहेत.
आपल्या भारतातील कृषिसंपदा आणि त्यातून आíथकदृष्टय़ा कापूस देशासाठी महत्त्वाचे पीक आहे.
कीटकनाशकापासून होणाऱ्या कापूस पिकाचे नुकसान लक्षात घेऊन कापसाच्या रोपटय़ाची किंवा मूळ वनस्पतीची प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल यासाठी कृषितज्ज्ञांचे प्रयत्न…
तंतूच्या वर्गीकरणानंतर सर्वच तंतूंपासून वस्त्रनिर्मिती का होऊ शकत नाही, याबद्दल आपल्या मनात कुतूहल जागे झाले असेल.
वस्त्र संस्कृतीच्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास वाचताना तीन तंतूंचा उल्लेख अनिवार्यपणे वारंवार येतो.
सर्वसामान्य व्यक्तींचा संबंध येतो तो कापडाशी आणि कपडय़ांशी! सुतापासून कापडनिर्मिती होते आणि सूतनिर्मितीसाठीचा आवश्यक घटक म्हणजे ‘तंतू’.