Page 35 of कुतूहल News
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील कोटा पद्धत काढून टाकण्याच्या काळामधील (१९९५ ते २००५) सुरुवातीचा काळ भारतीय वस्त्रोद्योगाला कठीण गेला व हा उद्योग मोठय़ा…
संरक्षित अर्थव्यवस्थेमुळे नवीन उद्योगांसाठी परवाना पद्धत उदयास आली. या पद्धतीमध्ये मागणी व पुरवठा यांचा मेळ घालून ठरावीक…
विकसनशील व अविकसित देशांतील बाजारपेठांमध्ये पुन्हा प्रवेश करून त्या काबीज करण्यासाठी विकसित देशांनी जागतिकीकरणाचा डाव आखला.
आधुनिक रंगछपाई (डिजिटल प्रिंट्रिंग) या सर्वामागचे तंत्रज्ञान व रसायनशास्त्र, यातील प्रगतिशील संशोधन व त्यांनी ग्राहकाला दिलेली सोय प्रशंसनीय आहे.

वस्त्रांचे रंग व त्यांच्या संस्करण पद्धती कशा विकसित होत गेल्या हे सविस्तरपणे समजावण्यात येईल.

प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर होणाऱ्या मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. बदलत्या स्वरूपाप्रमाणे होणारा अर्थव्यय आणि गुणात्मक मूल्यवृद्धी.

एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते. एका चाटुश्लोकामधील हास्यरसपूर्ण श्लोकात म्हटले आहे.

सुस्वागतम! या वर्षीच्या ‘कुतूहल’ सदरामधे सुहृद, विषयतज्ज्ञ, लेखक, वाचक, हितचिंतक, व्यासंगी सर्वाचे स्वागत.

‘कुतूहल’ हे सदर २००६ सालापासून सातत्याने चालू आहे. या सदरासाठी एक विषय ठरवून वर्षभर हे सदर चालवलं जातं.

मानवनिर्मित तंतू हे रसायने वापरूनच उत्पादित केले जातात. जशी कापडाची गरज वाढली, नसर्गिक तंतूच्या उत्पादनाच्या आणि रंगाईच्या मर्यादा माहीत झाल्या,…

मानवाच्या सतत नवीन शोधण्याच्या ध्यासामुळे विविध रसायनांचा वापर रंगासाठी करण्याचे प्रयोग सुरू झाले.

सर्व व्यक्तींची निवड भागवायचा मार्ग आहे, रंगातील विविधता. त्याकरिता जबाबदार आहेत सेंद्रिय रसायने आणि असेंद्रिय रसायने.