Page 45 of कुतूहल News
गवारीच्या शेंगांकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन गेल्या दोन-तीन वर्षांत बदलला. गवारगम हे आपण खात असलेल्या गवारीच्या शेंगांच्या
पिकलेली केळी हे उत्तम पौष्टिक खाद्य आहे. केळफूल, कच्ची केळी आणि खोडसुद्धा विविध खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पशुखाद्यातही केळीच्या
फार मोठी गुंतवणूक न करताही द्राक्षावर प्रक्रिया करता येतात. एवढेच नव्हे तर हे व्यवसाय वर्षभरही चालू शकतात. कारण द्राक्षापासून बनवलेले…
फळे आणि भाजीपाल्यावर प्रक्रिया केल्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर होणारी नासाडी कमी करता येते. प्रक्रियेमुळे फळे आणि भाजीपाल्यामध्ये
भारतात होणाऱ्या एकूण फळांच्या उत्पादनाच्या बारा टक्के एवढे उत्पादन महाराष्ट्रात होते. म्हणूनच महाराष्ट्राला ‘फ्रूट बास्केट ऑफ इंडिया’
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील केळवडे गाव टॉमेटो, भाजीपाला आणि पॉलीहाऊससाठी प्रसिद्ध आहे. या गावातील शामसुंदर बाबूराव जायगुडे
हर्षां गणेशपुरे या अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा गावच्या महिला शेतकरी. हर्षांताई व त्यांची
पेट्रोलियम इंधनाला पर्याय म्हणून जैविक इंधनाची निर्मिती होत आहे हे स्तुत्य आहे. अन्नधान्याचे उत्पादन आणि इंधने यात समन्वय साधण्यासाठी
आफ्रिकेतील युगांडा या देशात १९९९मध्ये बुरशीचा नवाच वाण उदयास आला. या कवकाचे शास्त्रीय नाव पुसिनिया स्ट्रीफोरमिस, परंतु ती ‘यूजी९९’ अशा…

मुंबईत आकाशवाणी केंद्र सुरू झाले ते १९३८ साली. या केंद्रावर आज दिसतात, ते सर्व कार्यक्रम अगदी पहिल्या दिवसापासून साहजिकच सुरू…

खरेदी खताची नोंदणी झाल्यानंतर, वकिलांमार्फत दस्ताची प्रमाणित प्रत व संबंधित कागदपत्रे तहसीलदार कार्यालयात सात दिवसांच्या आत सादर

वरकस जमीन: भातशेतीच्या लागवडीमध्ये राबखताच्या कामासाठी उपयोगात आणली जाणारी व त्यानुसार महसूल अभिलेखात वरकस म्हणून